गावात स्मशानभूमी नसल्याने शेतातील कपाशीचे उभे पीक कापून म्हातारीवर अंत्यसंस्कार करावे लागले. किमान ज्याच्याकडे शेत आहे ते अशी व्यवस्था करू शकतात. मात्र भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी अंत्यसंस्कार कुठे करावा, अशा प्रश्न आहे. ...
जंगलातील पूर्ण पाणी दराटी गावालगत असलेल्या तलावात येते. आता तलाव पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून तलावातील आऊटलेटमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत होते. ते पाणी नाल्यात आल्याने पूर वाढत गेला. गुरुवारी पहाटे ५ वाजेपासून पुराचे प ...
खरीप हंगामात युरिया खताची सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे याच संधीचा फायदा काही खतविक्रेत्या कंपन्या घेत आहे. मागील आठवड्यात आरसीएफ आणि नर्मदा कंपनीकडून युरिया खतासह संयुक्त खताची उचल करण्याची सक्ती कृषी केंद्र संचालकावर केली जात होती. त्यामुळे कृषी के ...
कोरोनाची तिसरी लाट ही बालकांसाठी धोकादायक ठरू शकते, असा अंदाज वर्तविला जात हाेता. मात्र, कोरोनाचा संसर्ग आटाेक्यात असला तरी व्हायरल फिव्हरमुळे बालरुग्णांचे प्रमाण वाढत आहे. काही बालकांना मलेरिया आणि डेंग्यूची सुद्धा लक्षणे आढळत आहेत. तर चार-पाच दिवसा ...
बैठका, मेळावे, आंदोलनाने कार्यकर्ते झाले सक्रिय दारव्हा : तालुक्यात कमकुवत झालेल्या काँग्रेसने पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी तयारी सुरू केल्याचे ... ...