Next

वानच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; तेल्हाऱ्यात काढला बैलगाडी मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 05:04 PM2019-09-14T17:04:29+5:302019-09-14T17:05:29+5:30

अकोला - तेल्हारा तालुक्यातील वान धरणाचे पाणी अकोला शहरासाठी आरक्षित करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी शनिवार, १४ ...

अकोला - तेल्हारा तालुक्यातील वान धरणाचे पाणी अकोला शहरासाठी आरक्षित करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी शनिवार, १४ सप्टेंबर तहसिल कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. आदेश रद्द न केल्यास यापेक्षाही उग्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.