भाषण करण्यासाठी नाही तर कामे करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुखांनी आपणाला वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. आपली नियुक्ती ही पक्ष नियोजनाचाच एक भाग आहे. ...
केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात वर्धा जिल्हा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनातून जिल्ह्याच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ पोहचविण्याच्या कामात.... ...
रसायनयुक्त पाणी पिल्याने तीन बकऱ्या दगावल्याची घटना नजीकच्या आमगाव (ख.) शिवारात घडली. यामुळे शेळीपालक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याला आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. ...
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून केंद्र व राज्य शासनाने पॅकेजच्या विहिरी दिल्या. वीज पुरवठ्याची सोय करून दिली; पण ही मोहीम राबविणारी यंत्रणाच भ्रष्ट असल्याने योजनेवर प्रश्नचिन्ह लागले. ...
भारनियमन रद्द करा, कापसाला सात हजार रुपये तर सोयाबीनला पाच हजार रुपये क्विंटल भाव द्या, या मागण्यांसाठी बुधवारी दुपारी १२ वाजता येथील विद्याविकास महाविद्यालय ते झेंडा चौक मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
ऑनलाईन लोकमत वर्धा : नागपूरकडून सावंगी (मेघे) च्या दिशेने जाणाºया भरधाव ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले. हा अपघात सिंदी (मेघे) भागातील शांतीनगर चौकात बुधवारी सायंकाळी घडला. विष्णू जावळे व प्रकाश खराबे दोन्ही रा. न्यू रेल्वे कॉलनी, असे मृतकांची नावे ...