भागलपूर बिहार येथील ५१ वर्षीय गांधी विजयकुमारसिंग धावक हा पारंपरिक वेशात व भारताचा राष्ट्रध्वज खांद्यावर घेऊन सर्वोदय समाज संमेलनात सहभागी होण्यासाठी आश्रमात आले आहे. ...
सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाकरिता जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. या निवडीला वर्षाचा कालावधी झाला असला तरी एकाही गावांत ही योजना अद्याप कार्यान्वीत झाली नाही. ...
स्वस्त धान्य दुकानांतून शिधापत्रिकेवर प्रत्येक महिन्याला सुधारित धोरणांप्रमाणे आॅनलाईन धान्य वाटप करण्याचे आदेश पुरवठा विभागाने दिलेत; पण यात बऱ्यांच त्रूटी आढळून येत आहे. ...
नागपूर येथे देवदर्शन आटोपून स्वगावी परत जात असलेल्या भाविकांच्या वाहनाला राष्ट्रीय महामार्ग ७ वर भिवापूर शिवारात अपघात होऊन त्यात दोनजण ठार तर १६ जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी रात्री १० च्या सुमारास झाला. ...
सेवाग्राम येथे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या परिसरात शुक्रवार २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या सर्व सेवासंघाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनासाठी बिहारातील एक गांधी विचारांनी भारलेला कार्यकर्ता गुरुवारी रात्री दाखल झाला. ...
शासनकर्ते सांगतात त्याप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था अजिबात सुदृढ नाही. अर्थव्यवस्थेची स्थिती अतिशय चिंताजनक असून सर्वसामान्यांवर त्याचा विपरित प्रभाव पडत आहे, असे मत अभ्यासक, शेतकरी नेते, विदर्भवादी व माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले. ...