केंद्र व राज्य सरकारच्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणामुळे देशभर खाजगी शिक्षण संस्थांचा उदय झाला. राज्य घटनेप्रमाणे शिक्षण देणे ही सरकारची मुख्य जबाबदारी आहे. विद्यमान स्थितीत प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणाचा बाजार सुरू आहे. ...
शेतकऱ्यांच्या शेतमालाला वन्यप्राण्यांपासून मोठ्या प्रमाणावर त्रास आहे. या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी वर्धा येथील तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट अॅग्रीकल्चर सिक्युरिटी सिस्टीम यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ...
विदर्भाचा सिद्धीविनायक असलेल्या केळझर नगरीत सध्या शासनाच्या विविध योजनातून विकास कामे अतिशय वेगाने सुरू आहे. राज्याचे मु्ख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केळझर गाव दत्तक घेतले असल्याने येथील गणेश मंदिर, धम्मभूमी व दर्गाह परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास क ...
कस्तुरबा मनाने खंबीर व विचारावर कायम राहणाऱ्या असल्याने निर्धार हा गुण त्यांच्यात प्रकर्षाने जाणवतो. त्यांच्या मते आपली बांधिलकी विश्वमानवते प्रती असली पाहिजे. मनात भीती प्रलोभनामुळे निर्माण होते. ...
विदर्भातील सहकार क्षेत्रातील बँका, साखर कारखाने, शिक्षण संस्था, सूतगिरणी यांनी सहकार क्षेत्रात घोटाळ्याचा आदर्श निर्माण केला. यापूर्वीच्या सरकारने लोकांना अज्ञानात ठेऊन त्यांच्या गरिबीचा व मजबुरीचा फायदा घेऊन स्वत:च्या तुंबड्या भरून घेतल्या, ..... ...
स्कूल बसचे होणारे अपघात टाळण्याकरिता अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यात स्पीड गर्व्हनर, जीपीएस तंत्रज्ञानासह अन्य बाबींची सुधारणा करण्यात आली. असे असले तरी अवैध विद्यार्थी वाहतूक थांबत नसल्याचे दिसते. ...
प्रत्येक जीवाच्या ठायी सहजता येणे म्हणजेच खरा आनंद आहे. संसारी आणि पारमार्थिक जीवनाचे यश हे प्रसन्न चित्त होऊन सुहास्य वदनाने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यातच आहे. ...
वन विभागाची कारवाई : चालकाला घेतले ताब्यातलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वन विभागाच्या मालकीच्या झुडपी जंगलातून जेसीबीच्या साह्याने अवैध उत्खनन करून मातीची चोरी केली जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. यावरून अधिकाºयांनी छापा टाकून जेसीबी जप्त केला ...