शहरातील सिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारत परिसरात मोठा गाजावाजा करीत विविध प्रजातींची रोपटे लावण्यात आली;पण सध्या त्यांना साधे पाणी देण्याकडेही दुर्लक्ष केल्या जात असल्याने ही रोपटे शेवटची घटीका मोजत आहेत. ...
आज वनांची संख्या रोडावत आहे. निसर्गसंपदा वाचविणे काळाची गरज आहे. यासाठी सुजान नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच एन. सी. सी. छात्र सैनिक, रोव्हर्स व रेंजर्स यांनीही पुढे आले पाहिजे. ...
सेलू तालुक्यातील धपकी शिवारात शुभांगी पिलाजी उईके या १९ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. हा रेल्वेचा अपघात नसून तिच्यावर बळजबरी करून हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे. ...
आजच्या काळात गरीब, श्रीमंत, दुर्बल, सबल, शोषक शोषित अशी दरी वाढत आहे. अजूनही दारिद्र्याने पिचलेला समाज पीडित जीवन जगत आहे. अशावेळी अंधाराचा नाश करण्यासाठी प्रकाशपूत्र होऊन उजेड निर्माण करू असा संकल्प कवी संमेलनातून अनेक कवींनी केला. ...
महागाईच्या काळात हातावर आणून पानावर खाणाऱ्यांकरिता दोन वेळचे जेवण मिळविणे तसेही कठीणचं. अशा व यासारख्या अनेक नागरिकांना कमी पैशात जेवण उपलब्ध करून देण्याचा मानस वर्धेच्या नगराध्यक्षांचा आहे. ...
सेलू तालुक्यातील धपकी शिवारात अनोळखी युवतीचा नग्न मृतदेह आढळला होता. तिची ओळख पटली असून शुभांगी पिलाजी ऊईके (१९), असे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
शेतीसोबत जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय वाढीस लागावा या उद्देशाने जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाद्वारे शेळीपालन व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. विदर्भातील पहिली शेळी बाजारपेठ देवळी येथे करण्यात येणार होती; पण जागा उपलब्ध होत नसल्याने सदर बाजारपेठ निर ...
विदर्भाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्र घोराड येथे श्रीराम नवमी यात्रा महोत्सवाला सुरूवात झाली आहे. येथील यात्रा महोत्सवाला पावणे दोनशे वर्षांची परंपरा आहे. रामनामाच्या जयघोषाने प्रतिपंढरपूर दुमदुमणार आहे. ...