आम्ही वर्धेकर या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वात रविवारी अनेकांत स्वाध्याय मंदिरात पार पडलेल्या बैठकीनंतर आज विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. यावेळी शुभांगी उईके हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे देण्यात यावा यासह ...
जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण व कामगार शहर म्हणून ओळख असलेले पुलगाव शहर विकासापासून वंचित राहिले. सात दशकांपासून परिसराच्या दृष्टीने येथील विकास झालेला नाही. यात भर म्हणून येथील वस्त्रोद्योग बंद पडला असून शकुंतला रेल्वे सद्यस्थितीत बंदिस्त आहे. ...
गत वीस वर्षांपासून आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देण्याचे आश्वासन भाजपा सरकारने दिले होते. परंतु याची पुर्तता झाली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथे विदर्भस्तरीय सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग् ...
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा शिक्षणाधिकारी (माध्य.) एस. पी. पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : समृद्धी महामार्गासाठी जमिन संपदनाची प्रक्रिया सुरू असली तरी योग्य मोबदला मिळाल्या शिवाय स्मार्ट सिटी करीता इंचभरही जमीन देणार नाही, असा निर्धार विरुळ येथे पार पडलेल्या शेतकरी सभेत शेतकऱ्यांची केला.तालुक्यांमधील विरूळ येथे ...
स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि महिलांसाठी आदरणीय कस्तुरबा गांधी यांची १५० वी जयंती ११ एप्रिल रोजी साजरी होत आहे. यानिमित्त पुणे येथे रॅली, मान्यवरांचे व्याख्यान व ग्रंथाचे प्रकाशन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आणि महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या दोन्ही महामानवाचे विचार प्रशासनात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या आय.ए.एस. व आय.पी. एस. अधिकाऱ्यांमध्ये रुजवण्यासाठी..... ...
शालिमार एक्सप्रेस वर्धा रेल्वे स्थानकावर पोहोचली असता आशिष खंडारकर नामक व्यक्तीला एक बॅग रेल्वेत सापडली. त्यांनी त्या बॅगची तपासणी केली असता त्यात राळेगाव भूमि अभिलेख कार्यालयातील महत्त्वाचे दस्तावेज असल्याचे दिसून आले. ...
जनावारांची वाहतूक करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात जनावरे जप्त करण्यात येतात. ती जनावरे पडेगाव येथील सर्वोदय गोशाळेत आणण्यात येते. ...
पर्यावरण संवर्धन संस्था मागील गत चार वर्षांपासून घरोघरी रेन वाटर हार्वेस्टिंग व्हावी यासाठी प्रयत्नरत आहे. यासाठी वॉर्डात सभा घेणे, मार्गदर्शन शिबिराचे आयोजन, पत्रक, जल साक्षरता रॅली या माध्यमातून शहरात जनजागृती व प्रत्यक्ष कार्य करीत आहे. ...