आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून वर्धा मंडप बिछायत, इलेक्ट्रीक डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, कॅटरर्स, मंगल कार्यालय व लॉन असोसिएशन समितीच्या वतीने जुने आरटीओ मैदान येथे सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला. ...
पाणी फाऊंडेशन २०१८ वॉटर कप स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सामाजिक संघटनांसह ग्रामस्थही या स्पर्धेत हिरीरीने सहभागी झाले असून सर्वांचा उत्साह वाखाणण्याजोगा दिसत आहे. ...
पिण्याच्या पाण्याची समस्या व विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी माया ठवरी याच्या नेतृत्वात मंगळवारी नगर पंचायत कार्यालयात मोर्चा आणून ठिय्या दिला. ...
येथील शेतकरी बबन ढोकणे यांच्या शेतातील विहिरीचे खोदकाम सुरू करण्यात आले. हे काम सुरू असताना मंगळवारी सकाळच्या सुमारास ती अचानक खचली. यावेळी चार मजूर विहिरीत काम होते. ...
जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शुभांगी उईके हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप अनेक आदिवासी संघटनांसह जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. ...
नगर परिषदेचे कार्यक्षेत्र वगळता जिल्ह्यात इतर ठिकाणी काम करू इच्छिणाऱ्या वास्तूविशारद, अभियंता व पर्यवेक्षकांना नगर रचनाकार कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे; पण जिल्ह्यातील बहुतांश लोकांनी ही नोंदणी न केल्याने बांधकाम परवानगी मिळविणाºया नागरिकांना ...
देशात सध्या सांप्रदायिक भेदभावाचे वातावरण आहे. त्यातून समाजाला वाचविण्याचे काम केवळ काँगे्रस विचारसरणीमध्येच आहे. सामाजिक समता, बंधुत्व व शांतता राखण्याकरिता काँगे्रसशिवाय पर्याय नाही. देशात जातीयवादी पक्षाची सत्ता आहे, तोपर्यंत शांतता प्रस्थापित होऊ ...
येथील बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली होती. इमारत कधी कोसळेल याचा नेम नव्हता. याबाबत अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर अखेर देवळीला नवीन बसस्थानक मिळत आहे. तीन कोटींतून देवळीचे नवीन सुसज्ज बसस्थानक निर्माण होत आहे. या इमारतीच्या कामाचा शुभारंभ खा. रामदास ...