कोविड-१९ च्या वैश्विक महामारीपासून बचाव करण्यासाठी महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयाच्यावतीने पूर्णत: स्वयंचलित नर्सिंग रोबोट तयार केला आहे. टाकाऊ वस्तूंपासून साकारलेले हे यंत्र आता कोरोनाच्या लढ्यात सामाजिक व शारीरिक अंतर ठेवून स्वास्थ दूत म्हणून स ...
वर्धा येथील अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांच्या मुलीचे लग्न अतिशय साध्या पद्धतीने उरकवित बचत झालेले ५१ हजाराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिली आहे. ...
इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात भाजीपाला, दूध, फळ व मांस आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन वर्धा जिल्ह्यातील एकूण १७ बॉडर सील पॉर्इंटवर पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच गृहरक्षकांची नियुक्ती क ...
चारचाकी रस्ते, दुचाकी रस्ते, पायदळ रस्ते तसेच नदीतून नाव किंवा डोंग्याने येणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. हे सर्व ६१ ही मार्ग नाली खोदून, बॅरिगेट्स लावून, मातीचा भरावा टाकू न, काटेरी कुंपन करुन व टिनपत्रे लावून बंद केले आहे. प्रत्येक ठिकाणी चार शासकीय ...
महिनाभरापासून कापूस विकण्याचा बेतात असलेल्या शेतकऱ्यांना सेलू बाजार समितीच्या माध्यमातून दिलासा मिळण्याची शक्यता होती. यासाठी बाजार समितीने पुढाकार घेत व्यापाऱ्यांची सभाही बोलावली. मात्र, या सभेत व्यापाऱ्यांनी नकारघंटा देत निवेदन देऊन चेंडू जिल्हाधिक ...
रोजगाराच्या शोधात विरुळ येथे नाथजोगी समाजाचे सहा कुटूंबातील सुमारे ३० ते ४० सदस्य विरूळ नजीक एका शेतात पाल टाकून वास्तव्य करीत आहे. स्टो, गॅस शेगडी दुरुस्ती किंवा पलंग विकणे हा त्यांचा मुळ व्यवसाय आहे. लॉकडाऊन असल्याने मागील महिन्यांपासून कामकाज ठप्प ...
‘स्टिंग ऑपरेशन’ करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेत सोमवारी नागपूर, यवतमाळ व अमरावती या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरील तपासणी नाक्यावर उपस्थित राहून ७० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंद घेतली आहे. त्यांची आरोग्य तपा ...
लॉकडाऊनमुळे मजूर वर्ग कामावर जाऊ शकत नसल्याने हातावर पोट असणारे, दिव्यांग, निराधार नागरिकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. सामाजिक दायित्व म्हणून शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील महिलांनी शासनाची कुठलीही मदत न घेता स्वत:च्या परिचयांना एकत्र करून ...
कोरोनाला रोखण्यासाठी तीन मे पर्यंत लॉकडाऊन घोषित झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हातावर पोट असलेल्यांसमोर उदरनिर्वाहाचे संकट ओढावल्याने संसाराचा गाडा कसा हाकावा याच विवंचनेत ते आहेत. अशांना मदत करण्यासाठी पालकमंत्री केदार यांनी जीवनावश्यक व ...