सेलू तालुक्यात ४८ हजार ९०५ हेक्टर असलेल्या लागवड क्षेत्रात मागील खरिप हंगामात १० हजार ५० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. परंतु, यावेळी हे क्षेत्र १३ हजार ५०० हेक्टर राहण्याचा अंदाज कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला असून शेतकऱ्याचा सोयाबीन पेरणीकडे ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून ते १४ एप्रिल आणि नंतर ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले; मात्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने ३ मे आणि नंतर थेट १७ मेपर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली. ग्रीन झोनमध्ये समावेश असल्याने जिल्ह्या ...
मार्च महिन्यानंतर अवकाळी पावसाने एप्रिलमध्ये दोन ते तीनवेळा अवकाळी पाऊस गारपिटीने जिल्ह्याला झोडपून काढले. मे च्या पहिल्या आठवड्यापासून अधूनमधून वादळीवाऱ्यासह पावसाचे आगम होत आहे. जिल्ह्यातील सेलू तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. ...
दुकाने उघडण्याची परवानगी मिळाल्यावर बुधवारी वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेत गर्दी होईल याची जाण असताना वर्धा न.प.चे मुख्याधिकारी आपला ताफा घेऊन आर्वी नाका भागातील अतिक्रमण काढत होते. मुख्याधिकारीच नसल्याने मुख्य बाजारपेठेत कर्तव्य बजावणाऱ्या न.प.च्या ...
आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील मृत महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर तिच्या निकट संपर्कात आलेल्या २८ व्यक्तींचे तर सावंगी (मेघे) येथे उपचार घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर या रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या ...
सामाजिक संघटनेचा प्रतिनिधी असलेल्या हा सोशल पोलीस सदर होम क्वारंटाईन कुटुंबातील कुठला व्यक्ती घराबाहेर पडतो काय याबाबतची माहिती गोपनीय पद्धतीने घेऊन त्याची रिपोर्टींग थेट जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना करणार आहे. कुणी व्यक्ती होम क्वारंटाईनच्या नियम ...
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पण, वर्धा जिल्हा ग्रीनझोनमध्ये असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत काही दुकानांसह भाजीपाला विक्री सुरू करण्यात आली. पण, जिल्ह्यातील हिवरा तांडा येथे मृत महिलेचा कोरोना ...
कोरोनाच्या संकटाने पोलिसांच्या कामालाही एक नवा आयाम मिळवून दिला. आता विषाणू संसर्गाचे संकट आल्यास त्यासाठी पोलिसांना सिद्ध व्हावे लागेल. यात संवेदनशिलता, निर्णय क्षमता, शिस्त, संयम, कायद्याचे ज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन कौशल्याने सामाजिक ...
तुमचे स्वॅब नमुने घ्यायचे आहे, असे सांगून त्यांना खाली थांबायला सांगितले. स्वॅब न घेताच सर्वांच्याच मोबाईलवर स्वॅब कलेक्टचे मॅसेज धडकले. त्यामुळे नागरिकांना आश्चर्याचा धक्काच बसला. जवळपास दीड ते दोन तास थांबल्यावरही कुणीच स्वॅब घेण्याकरिता आले नसल्या ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजुरांमध्ये संभ्रम व दहशतीचे वातावरण आहे. परप्रांतीयांच्या घरवापसीसाठी केंद्र सरकारच्यावतीने विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सोडल्या जात असल्या तरी हाताला काम नसलेले मजूर मिळेल त्या सा ...