मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
उन्ह पावसाचा खेळ रंगत असतानाच मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. ...
नागपुरकडून चंद्रपुरकड़े मालवाहुने जाणारी देशी दारू गुप्त माहितीच्या आधारावर पाठलाग करुन रात्री 7 वाजता आरंभा टोल नाक्याजवळ पकडली. ...
पावसाच्या चांगल्या सुरूवातीने सुखावलेले शेतकरी नव्या उमेदीने शेतीच्या कामांना लागले. पेरणीनंतरची डवरणी, निंदणाची कामे सुरू झाली आहेत; ...
गढीवर असलेल्या घरांना संरक्षण भिंत नसल्याने ती कोसळ्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत संरक्षण भिंत बांधावी,.. ...
खरांगणा येथील शिवकुमार भुतडा यांचे पाणवाडी गावात शेत आहे. त्यांनी ऊसात तणनाशकाची फवारणी केली. ...
तालुक्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने बारा गावांतील १०० हेक्टरवरील शेतजमिनीवर ...
तहसील कार्यालयाची नवीन वास्तू बांधून तयार आहे. याला आठ महिन्यांचा कालावधी झाला तरी इमरतीचे उद्घाटन झाले नाही. ...
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी स्वच्छ भारत मिशनच्या यशस्वीतेकरिता ...
जिल्हा परिषदेच्या शाळांत अंतराच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू करण्यात आलेले पाचवा आणि आठवा वर्ग अवैध ...
तालुक्यातील जंगलाने वेढलेले ३ हजार ५०० लोकवस्तीचे गाव माणिकवाडा. गावलगत असलेल्या जंगलात वाघासह अस्वलाचे वास्तव्याची गावकऱ्यांना माहिती आहे. ...