शहरामध्ये थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढला असून, चिकलठाणा वेधशाळेत शनिवारी सकाळी किमान तापमान ६.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले. यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमानाचा हा चौकार ठरला आहे. शहरात थंडीच्या गारठ्याने नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरत आहे. ...
पुणे जिल्ह्यातही चार पाच दिवसांपासून आंबेठाण परिसरात रात्रीच्या वेळी गार वाऱ्यासह कडाक्याची थंडी पडत असल्याने पानावर दवबिंदू गोठून पिकांचे मोठे नुकसान झाले. ...
दिल्लीमध्ये झालेली गारपीट, वाऱ्याने बदललेली दिशा आणि उत्तरेकडून वाहणारे वारे; या प्रमुख घटकांमुळे राज्यासह मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. ...
उत्तरेकडून वाहणारे वारे पुन्हा सक्रीय झाल्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी राज्यात थंडीची लाट राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान अहमदनगर येथे ९.९ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. ...
जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात या वर्षी हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे द्राक्षपिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. ...
औरंगाबाद : शहरात आगामी आठवडाभर थंडीचा कडाका कायम राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत असताना अवघ्या एकाच दिवसात किमान तापमानात तब्बल ९ अंशांनी वाढ झाली आहे. शहरात बुधवारी किमान तापमान ७ अंश होते, तर चिकलठाणा वेधशाळेत गुरुवारी किमान तापमान १६ अंश नोंदविल ...