सध्या राज्यात उन्हाळ्याचे चटके अधिकच तीव्र झाले असून तापमानात लक्षणीय वाढ झालेली आहे. या वातावरणीय बदलाचा आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक झ ...
Maharashtra Weather Update : मे महिन्यात मध्य भारत आणि वायव्य भारतात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबईत आर्द्रता वाढली असून उत्तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटांची शक्यता आहे. वाचा हवामान अंदाज सविस्तर ...
Heat Wave In Vidarbha : पश्चिम विदर्भात काही शहरात पुन्हा उष्ण लाटांची स्थिती निर्माण झाली आहे. अकोल्याचा पारा पुन्हा ४५ अंशांवर गेला असून ते पुन्हा राज्यात सर्वात उष्ण शहर ठरले आहे. ...
Maharashtra Weather Update : एप्रिल महिन्यात एकीकडे अवकाळीचा मारा तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे आता मे महिन्यात कसे असेल हवामान हा प्रश्न पडला आहे. तर आज कसे असेल हवामान वाचा सविस्तर (IMD report) ...
Pik Vima एक रुपयात पीक विम्याची गेली दोन वर्षे राज्यात सुरू असलेली योजना आता गुंडाळण्यात आली आहे. या योजनेत दोन वर्षात कोट्यवधी रुपयांचा घोटाळे झाल्याचे आरोप जिल्ह्याजिल्ह्यात झाले होते. ...