आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावात जलसाक्षरता अभियानाद्वारे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न युवा मित्र या संस्थेकडून केला जात आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी येथील युवा मित्र या संस्थेच्या वतीने सायाळे ये ...
अतिदुर्गम जिवती तालुक्यात यंदा पहाडावर अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे यंदा जानेवारी महिन्यापासूनच नदी, नाले व गावतलावही कोरडे पडण्याची शक्यता निर्माण झाली. ...
सिन्नर तालुक्यातील दुशिंगपूर येथील ५० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या पाझर तलावाच्या माध्यमातून समृध्दी महामार्ग प्रस्तावित आहे. यातील केवळ १०० मीटर नदीच्या प्रवाहाची जागा सोडून उर्वरित ठिकाणी भरावा टाकून रस्ता बणविण्याचे काम सबंधित ठेकेदाराने सुरू केले आहे. ...
पाणीटंचाईच्या संकटापासून राज्याची सुटका करण्यासाठी अभिनेता अमीर खान यांच्या पुढाकाराने आयोजीत करण्यात येत असललेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यंदा सलग दुसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व चांदवड तालुक्याचा समवेश करण्यात आला आहे. ...
अकोला : जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यातील सहा गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ५ लाख ९३ हजार २६९ रुपये किमतीच्या सात विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी दि ...