सतगुरु श्री वामनराव पै एक विद्वान तत्वज्ञानी आणि ‘जीवनविद्या’ या नाविन्यपूर्ण तत्वज्ञानाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1922 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1944 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र, भारत येथून पदवी संपादन केली आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली Read More
आपले शरीर दररोज इतके काम करत असते की त्याला आराम मिळण्याची शक्यता फार कमी असते. आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे ज्ञान आपण आत्मसात केलेले असते. शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे विचार हे रोज आपल्या मनामध्ये येत असतात. आपल्या मनामध्ये जे विचार येत असतात तेच ...
संचितातून चांगले प्रारब्ध कसे बाहेर काढायचे हे आपल्या हातात असते. आपल्या आयुष्यामध्ये जे काही सुखाचे व दु:खाचे क्षण येतात त्यांमधून आपण कसा मार्ग काढू शकतो हे आपल्या हातामध्ये असते. आपल्याला आयुष्यामध्ये अनेक पर्याय उपलब्ध असतात. या मार्गांवर चालताना ...