लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तसेच नोकरदार वर्गाने यावेळी आरोग्याबरोबरच लोकशाही कर्तव्यालाही प्राधान्य दिले. मॉर्निंग वॉक आटोपून किंवा चालताना थेट मतदान केंद्र गाठत मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला. ...