डहाणू तालुक्यातील काही गावात सुरू असलेले भूकंपाचे धक्के कमी होण्याची काही लक्षणे दिसत नाहीत सततच्या धक्क्याने ग्रामस्थ थंडीवाऱ्यात घराबाहेर झोपत आहेत. ...
सकाळी गर्दीच्या वेळी सध्या विरारहून सुटणारी महिला विशेष लोकल पुन्हा एकदा वसई रोड स्थानकावरून सोडण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केला आहे. ...
माहीमच्या रांजणपाडा येथील तलावात गुरुवारी सायंकाळी एक फ्लेमिंगो पक्षी पतंग उडविण्याच्या मांजामध्ये अडकल्याने रक्त बंबाळ अवस्थेत स्थानिकांना सापडला. ...
तलासरी भागातून रिलायन्स गॅस लाईन जात असून त्या साठी कंपनी मनमानी पध्दतीने जमीन अधिग्रहित करीत असून त्यासाठी जमीन जाणाऱ्या शेतक-यांना अल्प मोबदला दिला जात असून शासन दप्तरी वारंवार विनंत्या करूनही दाद मिळत नाही. ...