केरळमध्ये ‘निपाह’ विषाणूंची लागण व फैलाव होत असल्याने त्याचा धसका पर्यटकांनी घेतला असून, केरळमध्ये सहलीसाठी होणाऱ्या बुकिंगवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे पर्यटकांनी जम्मू, सिमला, कुलूमनाली या भागांना पसंती दिल्याचे खासगी ट्रॅव्हल्स चालकांचे म्हण ...
मुंबई-गोवा जलमार्गावरील बोट सेवेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले असून लवकरच प्रवाशांसाठी ही सेवा नियमित सुरु होणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि आंग्रीया सी इगल कंपनीने यासाठी हातमिळवणी केली आहे. ...
केरळमध्ये ‘निपाह’ या विषाणूच्या आजाराने थैमान घातले असून, यात अनेक लोक दगावले आहेत. यामुळे नाशिकहून केरळला पर्यटनासाठी गेलेल्या नातेवाइकांची त्यांच्या आप्तेष्टांना चिंता लागली आहे. ...