Tu Bol Na Movie : मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित चित्रपट 'तू बोल ना' हा चित्रपट आता नव्या नावानं, नव्या उत्साहात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. ...
Manache Shlok Movie : 'मना'चे श्लोक' या चित्रपटात मनवा आणि श्लोक यांचा प्रवास दाखवला असून, त्यात त्यांची नाती, विचार आणि स्वप्नं यांचा सुंदर संगम दिसणार आहे. ...
गुरुवारी विधानभवनातच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकारानंतर मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर करत नेत्यांना टोला लगावला आहे. ...
कान्होजी शिर्केंची भूमिका साकारल्यामुळे सुव्रतला ट्रोलही केलं गेलं. अखेर आता यावर अभिनेत्याने मौन सोडत ही भूमिका साकारण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. ...