AI in sugarcane farming : तोट्यात जाणारी शेती अशी समज असताना, तुळजापूरच्या एका २१ वर्षीय तरुणाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत इतिहास घडवला आहे.(AI in sugarcane farming) ...
राज्यातील शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ हंगामाचे नवे कर्जदर निश्चित करण्यात आले आहेत. सोयाबीन, द्राक्ष, हरभरा, कापूस, ऊस या पिकांच्या कर्जमर्यादेत गेल्या वर्षाच्या तुलनेत १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ...
सन २०२५-२६ या वर्षातील गळीत हंगामासाठी दि. २८ जानेवारीपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऊस बिलांच्या रकमा जमा करण्यात आल्या आहेत. ...
अगोदर साखर आता कारखानदारांकडून शेतकऱ्यांचे उसाचे बिल महिनोनमहिने थांबवून अडवणूक केली जात होती. आता कारखानदारांकडून उसाची बिले बँकेत पाठवली जात आहेत, पण बँकांकडून तुटवड्याचे कारण देऊन पैसे देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. ...