मार्च महिन्यात पट्टा पडलेल्या २०२५-२६ या गाळप हंगामातील साखर आयुक्त कार्यालयाकडील आकडेवारीचा लेखाजोखा घेतला असता, यंदाही धाराशिव जिल्ह्यातील गाळपात कळंब तालुका अग्रेसर ठरला असून, जिल्ह्यात झालेल्या एकूण गाळपात कळंबचा हिस्सा तब्बल २५ टक्के इतका आहे. ...
Sugarcane Revolution : अवर्षणासाठी ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्याने यंदा ऊस उत्पादनात ऐतिहासिक कामगिरी करत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. केवळ ६०४ मिमी पावसातही ६२ लाख टन गाळप करून जिल्ह्याने मराठवाड्यात अव्वल स्थान मिळवले आहे.(Sugarcane Revolution) ...
राज्यातील या कारखान्याना राष्ट्रीय सह. विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) ११४ कोटींचे कर्ज मंजूर झाले. या कर्जातून शेतकऱ्यांची ऊसबिले (एफआरपी) देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
राज्यातील १०३ सहकारी व १०७ खासगी साखर कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम घेतला. नेहमीच ऊस उत्पादनासह साखर उताऱ्यात आघाडी असणारे हे जिल्हे यावेळी थोडे मागे पडले आहेत. ...
अहिल्यानगर जिल्ह्याच्या अशोक सहकारी साखर कारखान्याने ले-ऑफ जाहीर केला. या निर्णयामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद आणि कामगारांमध्ये चिंतेचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश ...