भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा आगामी कोल्हापूर दौरा सुरक्षित करायचा असेल ऊस उत्पादक सरकारने शेतकऱ्यांची थकीत एफआरपीची संपूर्ण रक्कम द्यावी असे विधान खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात केले आहे. ...
सदराच्या बाबतीत कधी नव्हे, एवढी आर्थिककोंडी या गाळप हंगामात झालेली आहे. गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले, तरीसुद्धा कोणत्याही कारखान्यांनी एफआरपीनुसार शेतकऱ्यांना दर दिला नाही. ...
साखर कारखान्यांकडे २०१७-१८ च्या गळीत हंगामातील २५ लाख २२ हजार क्विंटल साखर शिल्लक आहे. २०१८-१९ च्या हंगामातील ३९ लाख ४८ हजार १५५ टन उसाचे गाळप करून ४६ लाख ...
तालुक्यातील सर्व तीन साखर कारखान्यांंकडून दोन महिन्यांपासून गाळप केलेल्या उसाचे बिल अदा न केल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले ...
एफआरपी व बॅँकांकडून मिळणारी उचल यामध्ये ५00-६00 रुपयांची तफावत असून, तेवढी रक्कम बॅँकांना देण्यास तयार नसल्याने सरकारच्या मदतीशिवाय एकरकमी एफआरपी देणेच शक्य नाही. याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुरुवारी ...
जिल्ह्यातील ग्रीन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी, पाथरी आणि सोनपेठ तालुक्यातील १७ गटांमधून गंगाखेड साखर कारखान्याने आतापर्यंत १ लाख ५९ हजार ३१४ मे़ टन उसाचे गाळप पूर्ण केल आहे़ यावर्षी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत तीनही तालुक्यांमधून ऊस ...
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या आजी-माजी संचालकांनी जिल्ह्यातील सहकारसम्राटांच्या १२ संस्थांना सढळ हस्ते वाटप केलेले ३४७ कोटींचे कर्ज वसूल होत नसल्याने जिल्हा उपनिबंधकांनी ३८ आजी-माजी संचालकांवर त्याची जबाबदारी निश्चित करण्याच्या नोटिसा बजा ...