‘राज्यात गेल्या चार वर्षांत ऊसदरासाठी कोठेही आंदोलन झाले नाही. काही साखर कारखान्यांनी आता ऊसबिले दिली असून, ज्यांनी दिली नाहीत त्यांना नोटीस देण्यात आली आहे. ...
यंदाच्या हंगामात गाळप झालेल्या उसाची बिले सोमवार (दि. ७) पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची तयारी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सुरू केली आहे. एफआरपीतील ८० टक्के रक्कम पहिली उचल म्हणून दिली जाणार असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिटन २२०० ते ...
साखरेच्या बफर स्टॉकसाठी जाहीर केलेले अनुदान हवे असेल तर केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने दिलेले आदेश आणि सूचना पाळा, अन्यथा अनुदान विसरावे लागेल, ...
ऊस कारखान्यांकडे पाठवून दोन महिने झाले तरी शेतकऱ्यांच्या हातात एक रूपयाही आलेला नाही. आर्थिक वर्ष जवळ आल्याने कर्जाच्या वसूलीसाठी बॅँकांची पथके दारात येणार आहेत. शेतकऱ्यांनी त्याची भिती न बाळगता झोडपून काढावे, असे आवाहन युवा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्य ...
१० वर्षानंतर यावर्षी प्रथमच बेलगंगा साखर कारखान्याची चाके फिरल्याने रविवारी उत्पादीत झालेल्या यंदाच्या गाळप हंगामातील साखरेचे पूजन अंबाजी ग्रुपचे संचालक व उद्योगपती प्रवीण पटेल यांच्याहस्ते झाले. यावेळी एकमेकांना साखर भरवून हा सोहळा साजरा झाला. ...
चालू गळीत हंगामात डिसेंबरअखेर राज्यात ३९८ लाख ७७ हजार टन उसाचे गाळप झाले असून ४१ लाख १६ हजार ४८ टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपात पुणे विभाग तर उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. ...