पटवर्धन कुरोली : बिबट्यासदृश प्राण्याने बुधवारी ऊसतोडणी कामगारांच्या पालावर हल्ला करीत चार वर्षांच्या चिमुकलीचा जीव घेतला़ त्यानंतर घाबरलेल्या २२ ... ...
जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी मिळून १०.७० चा साखर उतारा ठेवून ४९ लाख ८४ हजार मे. टन उसाचे गाळप करून ५१ लाख ६७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. ...
शुगर कंट्रोल अॅक्ट १९६६ नुसार ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांच्या आत एफआरपी रक्कम देणे बंधनकारक आहे; मात्र सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमन यांनी तमाम ऊस उत्पादकांच्या न्याय्य हक्कांवर गदा आणून एफआरपी तीन हप्त्यांमध्ये देण्याची सरकारकडे परवानगी मागितली आहे ...