यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी “मतदान सर्व श्रेष्ठ दान, अठरा वर्ष केले पार, आम्ही करू मतदान” अशा विविध घोषणा दिल्या. या घाेषणांचे फलक हाती घेऊन त्यांनी गावात रॅली काढून गावकऱ्याचे लक्ष वेधले. ...
जासई येथील राजिपच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती कार्यक्रमात मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.प्रत्येक नागरिकांनी निर्भय वातावरणात मतदान करुन लोकशाही बळकट करा.कोणत्याही आमिषांना बळी न पडता मतदानाचा अधिकार बजावावा. ...
नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास १५१२ शाळा असून चार हजारांवर शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी ९७५ पदे रिक्त होती. यातील ३२५ पदे भ्ण्यात आली. शिक्षकांची पदे रिक्त असल्याने अनेक दोन शिक्षकी शाळा ह्या एक शिक्षकी झाल्या आहेत. यामुळे विद्य ...
या प्रकरणी सागर राजशेखर हिरेहब्बू (वयत- ३४, रा. ६३४ उत्तर कसबा, बाळीवेस, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्याच्यासोबत अन्य चौघेजण या फसवणुकीला बळी पडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...