Education: पूर, भूस्खलन आणि चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटेचा भारताचा जगभरात फटका बसत असून, यामुळे जगभरात २४.२ कोटी मुलांना, तर भारतातील ५ कोटी ४७ लाख मुलांना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. ...
Education News: ‘छडी लागे छम छम आणि विद्या येई घमघम’ हे गाणं आपण सर्वांनीच लहानपणी ऐकलं असेल. मात्र, काळ बदलला तसा मुलांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांनीही तितकीच कठोर भूमिका घेतली. ...