बंद पडलेल्या साखर कारखान्यावर १२५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. कारखाना बंद पडल्यामुळे शेतकरी व कामगार देशोधडीला लागले आहे. बेरोजगारीची कुºहाड कोसळल्याने कामगारांचे संसार उघड्यावर आले आहे. शेतकऱ्यांना ऊस इतर कारखान्याला द्यावा लागत आहे. ऊस उत्पादकांचे उसाच ...
दस्तूर बचाव कमिटीच्या वतीने आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल, महिला नगरसेवक शान-ए-हिंद यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ७० ठिकाणांवर संविधानामधील उद्देशिकाचे सामूहिक वाचन व राष्टÑगीत म्हणून एनआरसी व सीएएबाबत विरोध प्रदर्शन करण्यात आले. ...
मराठवाड्यात तणावाची स्थिती राहिल्याने उमरखेड आगाराने २५ बसफेऱ्या रद्द केल्या. यवतमाळात दुपारनंतर काही दुकाने उघडली. वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी अध्यक्ष रमेश गिरोडकर, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तलवारे, प्रवक्ता राजा गणवीर, उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, शहर ...
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंद आंदोलनात येथील पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना निवेदन देण्यात आले. भारिप बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत म्हसद ...
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) यांना विरोध करण्यासाठी आणि देशाची ढासळलेली अर्थव्यवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला मनमाड, सटाणा, नामपूर, चांदवड आदी ठि ...