पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अगोदरच तोट्यात चालले आहे. अशातच आता कोरोनामुळे ५५ ऐवजी २२ प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. यात महामंडळाचा खर्च वसूूल होणे कठीण होऊन बसले आहे. अशा स्थितीत आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे आ ...
‘प्रवाशाच्या सेवे’साठी हे ब्रिद घेवून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांची बस धावते. मात्र कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्याने २४ मार्चपासून बससेवा बंद होती. बससेवा बंद झाल्यामुळे महामंडळाला आर्थिक फटका बसत असल्याने मंडळाने बसमधून मालवाहतूक सुर ...
कोरोना संसर्गामुळे २२ मार्चपासून राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान २२ मे पासून जिल्हांतर्गत बससेवा सुरु करण्यात आली होती. पवनी, साकोली आणि तुमसरसाठी दर तासाने एक बस सोडण्यात येत होती. मात्र जिल्हाबाहेर जाण्यासाठी सर्वसामान् ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे १८ हजार ५०० बसेस आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी या सर्व बसेस पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करीत होत्या. एक किलोमीटरमागे ३० ते ३५ रुपये आवक, असे एसटीच्या उत्पन्नाचे ढोबळमानाने सूत्र आहे. मात्र विविध कारणांम ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू झाल्याने २२ मार्चपासून एसटीची चाके रुतली होती. कालांतराने लॉकडाऊनमध्ये काही सूट देण्यात आली. तेव्हा जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. आता जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीला गुरुवार ...
गेल्या चार महिन्यांपासून बंद पडलेली एस.टी.चाके आता पुन्हा गतीमान होणार आहेत राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यानूसार कोल्हापूर विभागाकडून सागंली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी या चार जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर गुरूवारपास ...