लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली. कालांतराने जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू झाली. ही वाहतूक सुरू करताना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले नियम पाळण्याचे आदेश धडकले. शिवाय प्रवासी संख्याही नाममात्र मिळत गेली. अतिशय कमी प्र ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीमध्ये २२ प्रवाशीच बसवावेत, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जादा गाडी सोडण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे केली. ...
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या अटीवर महामंडळाने बस रस्त्यावर उतरविल्या. गुरुवारी दिवसभरात नागपूर, यवतमाळ, अकोला, वर्धा, नांदेड, बुलढाणा, वाशिम, नागपूर ते औरंगाबाद, शेगाव आदी ठिकाणाहून परजिल्ह्यातील एसटी बस दाखल झाल्या, तर मध्यवर्ती बसस्थानकासह ...
देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने २२ मार्चपासून बससेवा बंद केली होती. ११३ दिवस बससेवा बंद असल्याने प्रवाशांना अडचणी निर्माण झाल्या, सोबतच वणीच्या एसटी आगाराला करोडो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. मात्र गुरूवारपासून एसटीला बाह्यजिल्हा प्रव ...