'प्रवाशांच्या सेवेसाठी ' हे ब्रीद घेऊन तसेच प्रवासी वाहतूक हे मुख्य उद्दीष्ट ठेवत सुरू झालेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा सध्या वाढत्या तोट्यामुळे अडचणीत आहे. बंद झालेली कुरियर सेवाही पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. ...
लॉकडाऊन संपल्यानंतर बसस्थानकातून काही प्रमाणात एसटी बसेस पुन्हा कार्यरत झाल्या आहेत. तब्बल पाच महिन्यांनंतर एसटीसेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. ...
ग्रामीण व शहरी भागात कोविड १९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. सहा महिन्यांपासून सर्व व्यवहार बंद असल्याने आर्थिक मंदीचे सावट आहे. प्रवाशांना ये-जासाठी राज्य परिवहन महामंडळाने २० आॅगस्टपासून बससेवा सुरू केली. मात ...
सवलतीनंतर पहिल्या दिवशी राज्यपरिवहन महामंडळाला केवळ ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दोन दिवस सुट्या आणि सण असल्याने प्रवाशी संख्या कमी झाल्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या परिणामी उत्पन्नही कमी आले. पण, गेल्या पाच महिन्यांपासून राज्य परिवहन महा ...