एकाच वेळी गावागावात येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय झाल्यास वाद निर्माण होतील. तसेच गावात उद्रेक होईल . त्यामुळे प्रशासनाने आताच सावध होऊन योग्य नियोजन करावे. अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने प्रांतधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे केली . ...
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अडकलेले विद्यार्थी , मजूर , कामगार यांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन सोडण्यासाठी व परराज्यातून येऊ इच्छिणाऱ्यांना आपल्या राज्यातील नागरिकांना सीमेवरून आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून मोफत सेव ...
कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कणकवलीत गांगोमंदिर ते शासकीय विश्रामगृहापर्यंत उड्डाणपूल होत आहे. या उड्डाणपुलाच्या कामाने गती घेतली आहे. ... ...
कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांना दिले. ...
देवगड तालुक्यामध्ये आंबा कॅनिंग व्यवसायाला सुरूवात झाली. मात्र कॅनिंगचा प्रति किलो २० रुपये माफक दराने घेत असलेला आंबा हा बागायतदारांची पिळवणूक करणारा आहे असे बागायतदारांमधून बोलले जात आहे. आंबा बागायतदारांची पिळवणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. ...