बांदा मुस्लीमवाडी येथे भरवस्तीत दाऊद आगा यांच्या घरासमोरील झुडपांना अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने व लगतच घरे असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. ही आग मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास लागली. सावंतवाडी नगरपालिकेचा ...
तिलारी कालव्यातून विलवडेमार्गे ओटवणेपर्यंत येणाऱ्या पाण्याची अज्ञातांकडून चोरी होत आहे. त्यामुळे कालवा होऊनही ओटवणे गाव तहानलेलेच आहे. हा प्रकार येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केला. ...
कोरोना संदर्भात जागतिक आरोग्य संघटना तसेच आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि विविध देशातील होमिओपॅथी तज्ज्ञांनी दिलेल्या औषधांचा अभ्यास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांसाठी कार्य करण्याच्या उद्देशाने वेंगुर्ला येथील सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीराम ...
नरेंद्र डोंगर परिसरात पुन्हा एकदा महाकाय गव्यांच्या कळपाने आपली हजेरी लावली आहे. त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेल्यांना आठ गवे समोर दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. पूर्वी एखादा गवा दिसत होता. मात्र, आता गवे हे कळपाने खाली यायला लागल्याने सकाळी व सायंकाळच् ...
मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या व्यवस्थेबाबत गावच्या सरपंचांना अनेक समस्या आहेत. क्वारंटाईन केंद्राची जबाबदारी सरपंचांवर आहे. मात्र, या केंद्राची रात्रीची जबाबदारी कोणावर याचे उत्तर राज्यसरकार देत नाही. सरपंचांना कोरोना मोहिमेत येणाऱ्या अडचणी संबंध ...
रुग्णसेवेचा ध्यास घेऊन बी. एस्सी. नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय कुडाळच्या युक्ता मिसाळ व प्राजक्ता ओरोसकर या दोन्ही विद्यार्थिनी ३० मार्चपासून आजतागायत सातत्याने ओरोस येथे विलगीकरणात असलेल्या व्यक्तींना जेवण पोहोचविण्याचे क ...
युपी, बिहारमधील नागरिकांसाठी सरकार मोफत रेल्वे सोडते. मात्र, कोकणात येणाऱ्या जनतेकडून दामदुप्पट पैसे घेतले जातात. हा कोकणी जनतेवर अन्याय आहे. हे सरकार परप्रांतियांचे आहे का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खे ...