छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे १५ जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात आगमन झाले. जागो-जागी पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी जमली होती. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता आगमन होणार आहे. हिंगोली शहरातून मोठ्या थाटात शिवरायांच्या पुतळ्याची मिरवणुक काढण्यात येणार आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा भेटीसाठी दिल्लीकडे रवाना होताना औरंगाबादेतील दिल्ली दरवाजातून जाणाऱ्या मार्गाचीच निवड केली होती, अशी माहिती इतिहासतज्ज्ञ रफत कुरेशी यांनी दिली. ...
अरबी समुद्रात होणा-या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासंदर्भात आठ दिवसापूर्वीच एल अॅन्ड टी कंपनी सोबत करार झाला असून पावसाळा संपल्यावर शिवस्मारकाचे कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्रामचे संस्थापक विनाय ...