अग्रिमा जाशुआचं प्रकरण ताजं असताना आता तिच्या या वक्तव्यावरुन कॉमेडियनच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इतर कॉमेडियनची चर्चा आता सोशल मीडियात व्हायरल होऊ लागली आहे. ...
अग्रिमा जोशुआने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या असून तिच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी सोशल मीडियात सुरु आहे. ...
याबाबत लोकमत ऑनलाईनच्या बातमीची दखल घेत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी राज्य सरकार कधीच खपवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. ...