आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Sharmila Tagore And Her Decisions: शर्मिला टागोर सांगत आहेत त्यांच्या बिंधास्त स्वभावाविषयी आणि त्यांनी घेतलेल्या बेधडक निर्णयांविषयी.... बघा त्यांनी नेमकं काय केलं होतं.... ...
शर्मिला टागोर यांनी १९६८मध्ये क्रिकेटर मंसूर अली खान यांच्याबरोबर लग्न करत नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. पण, आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे त्यांना समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. ...
Sharmila Tagore : शर्मिला टागोर तब्बल १३ वर्षांनंतर पुन्हा एकदा ॲक्टिंगच्या दुनियेत वापसी करत आहेत. यानिमित्ताने शर्मिलांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या भरभरून बोलल्या. ...