वाशिम : जिल्ह्यात दुचाकीस्वार हेल्मेटचा तर चारचाकी वाहनचालक हे वाहन सीट बेल्टचा नियमित वापर करीत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यापुढे मात्र ‘हेल्मेट’ आणि ‘सीट बेल्ट’चा वापर न करणाºयांविरूद्ध धडक कारवाई केली जाणार आहे. ...
रस्ता सुरक्षेला घेऊन आपण आपली मानसिकता बदलायला हवी. ‘हे चालायचचं’ ही वृत्ती सोडायला हवी. स्वत:मध्ये बदल करणे आवश्यक आहे. विद्यार्थीदशेत सुरक्षित वाहतुकीचे धडे दिल्यास भविष्यात वाहतुकीचे नियम पाळले जातील व अपघाताची संख्या कमी होईल. म्हणूनच शालेय अभ्या ...
वाहतूक सुरक्षेची जबाबदारी केवळ विशिष्ट विभागाची नसून ती समाजाचीदेखील आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणा-यांचा आक डा भारताचा सर्वाधिक आहे. हा आकडा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब आहे ...