padhrpur, Alandi, roadsefty, satara आळंदी-पंढरपूर-मोहोळ या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी महामार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे. यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. या कामाची गती न वाढल्यास १० नोव्हेंबर रोजी ...
Yawatmal News उमरसरा भागात सुरभीनगर येथे दीड महिन्यांपूर्वी एक पूल तुटला. मात्र अद्याप तो त्याच अवस्थेत असल्याने तेथील नागरिकांना शहरात येण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरचा फेरा सहन करावा लागत आहे. ...
Highway, work, nitin gadkari, pramod jathar, bjp, sindhdurug मुंबई -गोवा महामार्गाच्या कामाचा ठेका मिळूनही ज्या ठेकेदारांनी अजूनही काम सुरु केलेले नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आ ...
Maharashtra News : महाराष्ट्रातील गावांना रस्त्यांनी जोडण्यासाठी एकूण २८,०८३ किलोमीटर मार्गाचे जाळे प्रस्तावित आहे. पंतप्रधान ग्राममसडक योजनेंतर्गत ६ हजार ०५५ रस्त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. ...
शहरातील लोकसंख्या झपाटयाने वाढत चालली असून त्याचप्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रमाणही वाढत आहे. मात्र शहरातील रस्त्यांची स्थिती तीच असून अगोदरच असलेल्या अरूंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, ...