road transport Ratnagiri- रत्नागिरी शहरातील सुधारित नळपाणी योजनेचे काम लवकरच पूर्ण होऊन खराब रस्त्यातून रत्नागिरीकरांची लवकरच सुटका होण्याची आशा होती. नगराध्यक्षांनीही दोन महिन्यात रत्नागिरीतील रस्ते गुळगुळीत करण्याचे आश्वासन दिल्याने आशा पल्लवित झाल ...
घणसोली-ऐरोली जोडरस्त्यावर ३७२ कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधण्यात येणार असून त्याच्या जोडरस्त्याची लांबी ३.४ कि.मी. असेल तर जोड उड्डाणपुलाची लांबी १.०६ कि.मी. असणार आहे. ...
महाड जवळून गेलेल्या म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, गेले काही महिने हे काम ठप्प असल्याने महाड ते वराठी, म्हाप्रळपर्यंत खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. ...
old vehicles : देशभरामध्ये १५ वर्षांपेक्षा जुनी झालेली चार कोटी वाहने धावत असून, या वाहनांवर हरित कर लागू करण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी या वाहनांची एकूण संख्या आणि अन्य बाबींची महिती एकत्रित केली जात आहे. ...
Temperature Sangl : मागील काही दिवसापासून कडक उन्हाचा तडाखा असून सांगलीतील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाळा सुरू झाला असून दुसऱ्या आठवड्यात उन्हाळ्याच्या झळा वाढल्या आहेत. कडक उन्हामुळे सांगलीकर हैराण झाले आह ...