गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना एसटी, गणपती उत्सव व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. यंदा मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने तब्बल २ हजा ...
समुद्रकिनारपट्टीवरील जिल्ह्यांना भेडसावणाऱ्या चक्रीवादळाची आगाऊ कल्पना मिळावी, यासाठी चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यात येणार असून, त्यासाठीच्या प्रकल्प अहवालास जागतिक बँकेने मान्यता दिली आहे. त्यामुळे ही केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राज् ...
कशेडी बोगदा खोदकामाचे १५० मीटरचे काम पूर्ण झाले असून बोगद्याचे काम विहीत मुदतीत पूर्ण करण्यात येईल तसेच मुंबई गोवा महामार्गाचे काम डिसेंबर २०२०पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ...
मंगळवारी रात्री संगमेश्वर येथील शास्त्री पुलावरून नदीत कोसळलेल्या ट्रकच्या चालकाचा शोध बुधवारीही सुरूच आहे. या गाडीत आणखी कोणी होते का, याची माहितीही अजून उपलब्ध झालेली नाही. ...
मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यात चिपळुण तालुक्यातील तिवरे धरण फटून तिवरे गावातील अनेक घरं दुर्घटनाग्रस्त झाली. अनेकांचे संसार उध्द्वस्त झाले. त्यामुळे ... ...