Indian Railways : लाखो लोकांना घेऊन जाणाऱ्या रेल्वेंमध्ये कन्याकुमारीहून कश्मीरपर्यंत आणि ईशान्य भारताला दक्षिण भारताशी जोडणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेंचा यात समावेश आहे. ...
गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना या गाडीचा लाभ मिळत असून, ती जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. या गाडीच्या माध्यमातून गोंदिया, भंडारा, बालाघाट आदी जिल्ह्यांतील हजारो प्रवासी प्रवास करतात व गाडीतून दूध, फळ-भाजी, औषधे, कुरियर-डाकसेवा व असंख्य जीवनोपयो ...
शंभर वर्षांचा करार झालेला असल्याने १९४७ मध्ये देश स्वतंत्र होऊनही ही रेल्वे ब्रिटिश कंपनीच्याच ताब्यात राहिली. या कंपनीच्या अखत्यारित असली तरी रेल्वे सुरू होती. शंभर वर्षांनंतर २२ जुलै २०१६ रोजी करार संपल्याने ही रेल्वे भारतीय रेल्वेच्या ताब्यात येणे ...