Kalyan News: कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन विकसीत करण्यासाठी जमीन संपादन करण्यासाठी थेट खरेदीची प्रक्रिया राबविला जात होती. या प्रक्रियेस अल्प प्रतिसाद मिळत असल्याने येत्या आठवडय़ात सक्तीने जमीन संपादनाची प्रक्रिया राबविली जाईल ...
मध्य रेल्वेच्या सध्या ९० टक्के फेऱ्या सुरू आहेत. फेऱ्या वाढविण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही; पण प्रवासीसंख्या वाढल्यास रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात येतील. त्यासाठी रेल्वे पूर्णपणे सज्ज आहे. ...
जळगाव-शिरसोली दरम्यान १२ आणि १७ ऑगस्टला पाच तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही गाड्या काही वेळांसाठी थांबविण्यात येणार असल्याचे रेल्वेने कळविले आहे. ...