राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
त्यांनी ट्विटरवर न्यूयॉर्क टाइम्सचा एक वृत्तान्त सामायिक केला आहे. जगभरातील कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या सार्वजनिक करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयत्नात भारत खोडा घालत आहे, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. ...
‘निवडणुकीत काहीही होऊ शकते, जर ठरवले तर!’ असा विश्वास हे पुस्तक देते. निवडणुकीच्या राजकारणात रस असलेल्या प्रत्येकाने वाचायलाच हवे असे हे पुस्तक आहे. ...
काँग्रेस निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यात व्यग्र असून, इतर पक्ष ‘एकला चलो रे’ वागत असल्याने भाजपविरोधी पक्षांच्या संघटित विरोधाला सुरूंग लागताना दिसत आहे. ...
मदन मोहन झा यांनी जवळपास चार वर्षे बिहार प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी गुरुवारी दिल्ली येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. ...
"काँग्रेस सुरुवातीपासूनच घाणेरडे राजकारण करते. मी उत्तर दिले नाही, असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे, हे चुकीचे आहे. यात कसल्याही प्रकारचे तथ्य नाही." ...