धायरी गाव, डिएसके विश्व व अन्य काही गेल्या काही वर्षात फार मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली आहे. त्यांच्यासाठी आता उड्डाणपुलाखालील चौक कमी पडू लागला आहे. ...
पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरळीत आणि वेगाने सुरु असताना नदीपात्र भागातील एक खांब अर्थात पिलर काढण्याची वेळ आली आहे. कामातल्या तांत्रिक चुकीमुळे खांब काढण्याची वेळ आली तरी मेट्रोच्या कामाच्या दर्जात कोणतीही तडजोड करणार नसल्याचे मेट्रो प्रशासनाच्यामार ...
राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात काय चालले आहे हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेत निवडून दिलेल्या गटनेत्यांमधील वाद पोलीस स्टेशनमध्ये गेला असून राजकीय वादाला आता वेगळेच स्वरूप लागण्याची शक्यता निर ...
वेळेत आणि पुरेसे पाणी येत नसल्याने वैतागलेल्या नगरसेवकाने महापालिका कर्मचाऱ्यांना चहा-पाणी देत सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी येरवडा क्षेत्रीय कार्यालयात चहापाणी आंदोलन केले. ...
आपल्या अलौकिक कर्तृत्व आणि सिद्धहस्त लेखणीद्वारे गदिमांनी मराठी वाङ्मय आणि चित्रपटसृष्टी समृद्ध केली. त्यांच्या स्मारकाचा रखडलेला प्रश्न या जन्मशताब्दी वर्षात तरी सुटणार का ? असा खडा सवाल माडगूळकर कुटुंबियांतर्फे विचारण्यात येत आहे ...