Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
वन्य प्राण्यांनी पिकाची नासधूस केल्यामुळे झेंडू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यावर केदार यांनी यावर पर्याय म्हणून या पिकाची शेती करण्याचा निर्णय घेतला. ...
सध्या भारतामध्ये विकल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रित केले जात आहे. भारतात उसापासून व धान्यापासून जवळपास १,६८५ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले जात आहे. ...
Nagpur : तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी ५ हजार १३० कोटी रुपयांची निर्यातीमध्ये वाढ झाली असून ही वाढ सरासरी २९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. औद्योगिक तसेच कृषी आधारित उत्पादनांना निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणांमुळे नागपूर विभागातून २२ हजार ६२७ कोटी ...
Rice Export : नागपूर विभागातून यावर्षी २२ हजार ६२७ कोटी रुपयांची निर्यात नोंदवली गेली आहे, ज्यामध्ये मागील तीन वर्षांच्या तुलनेत ५ हजार १३० कोटींची वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यातून निर्यात २०३ टक्के तर गडचिरोलीत १८२ टक्के वाढली आहे. वाचा सविस्तर (Ric ...