परतीच्या पावसाने खरिपापाठोपाठ रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडून पडले आहे. नुकसानीमुळे यंदा कांद्याचे उत्पादन घटणार असल्याची चिन्हे दिसत असून, परिणामी यावर्षी शेतकऱ्यांवरही कांदा विकत घेण्याची वेळ येणार असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये होत आहे. ...
लासलगाव : बाजार समित्यांची कार्यपद्धती आणि कामकाज तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाकरिता वाजवी दर देण्यात असमर्थ ठरत असल्याचे कारण देत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या बाजार समित्या बरखास्त करण्याबाबत केंद्र शासन सर्व राज्य सरकारांसमवेत बोलत अ ...
पिंपळगाव बसवंत : गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याच्या चढ उतारच्या दराने बाजार हादरून गेला आहे. दिवाळीनंतर नवीन कांद्याची आवक होऊन बाजार सावरण्याची अपेक्षा सर्वांना होती. मात्र नवीन कांद्याची आवक सुरू होऊनही कांद्याच्या दरात फारसा बदल दिसत नाही. शनिवा ...
किरकोळ बाजारात कांदा भावाने किलोमागे शंभरी गाठली असतानाच सोमवारी कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव व येवला येथील बड्या कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर खात्याने अचानक धाडी टाकल्या. या धाडसत्रामुळे लासलगावी शेतमालाचे लिलाव बंद पडले. ...