राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
ठाणे महापालिकेच्या निवडणूक रिंगणात ६४९ उमेदवार असले, तरी १७ ठिकाणी बिग फाइट होणार आहे. यात काँग्रेस आणि मनसेच्या शहराध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे... ...
अजित पवार गटाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याबरोबरच पायाभूत सुविधा आणि विकास यावर भर देण्यात आला आहे. ...
भाजपसोबत ताण असून दोरी तुटत नाही व काकांसोबत जवळीक असूनही पूर्ण विलीन होत नाही, अशा अवस्थेत अजितदादा सध्या आहेत. भाजपशिवायच नाही तर भाजपविरुद्धही आपण जिंकू शकतो, हे सिद्ध करण्यासाठीचा संघर्ष करत आहेत. ...
PMC Election 2026 त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी कामे केली नाहीत, म्हणून शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे पुणेकरांनी त्यांना बाजूला सारून २०१७ मध्ये भाजपच्या हाती महापालिकेतील सत्ता दिली ...
PMC Election 2026 २०१७ ते २०२१ या ५ मेट्रोसह, समान पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण, मोठ्या प्रमाणात बसेस, नदीसुधार प्रकल्प प्रमुख चौकांत उड्डाणपूल असे अनेक प्रकल्प राबवले ...