माओवाद्यांचे मूळ ध्येय हे देशातील संविधानाला उलथून स्वत:चे साम्राज्य प्रस्थापित करण्याचे आहे. संविधान निर्मितीच्या वेळी १९४९ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माओवादी हे संविधानासाठी सर्वात मोठा धोका ठरु शकतात, असा इशारा दिला होता. त्यांचेच नाव पुढे कर ...
कोरची येथील औषध विक्रेते डॉ. प्यारेलाल अग्रवाल यांची नक्षल्यांनी २००४ रोजी कोरची येथील भर चौकात दुपारी हत्या केली होती. तेव्हापासून कोरचीवासीयांमध्ये नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाविषयी दहशत निर्माण झाली होती. ...
नक्षल चळवळ ही विकास विरोधी असून नक्षलवाद्यांनी अनेक निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २३ पोलीस अधिकारी-कर्मचारी व ३४ नागरिक शहीद झाले आहेत. ...
शनिवार २८ जुलैपासून नक्षल सप्ताह सुरू होणार आहे. या सप्ताहादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. स्थानिक नागरिकांनी नक्षलवाद्यांना मुळीच मदत व सहकार्य करू नये, असे आवाहन जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवा ...