देशभरात रस्ते अपघातांच्या संख्या वाढली आहे. दररोज कुठेना कुठे अपघात होत असून अनेकांना जीव गमवावे लागत आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. अपघातानंतर त्वरित मदन न मिळाल्यानेही अनेकांचे प्राण गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. ...
तळोजा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी अनेकदा आल्या आहेत. तसेच याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन करता ज्या गोष्टींची गरज आहे, त्याकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. ...
नवी मुंबई शहर आणि त्यातही विशेषत्वाने महापालिकेची मुख्यालय वास्तू अत्यंत सुंदर असून नवी मुंबई हे भारतातील अतिशय उत्तम शहर असल्याचा अभिप्राय कॅनडातील हॅमिल्टन शहराचे महापौर फ्रेड आयझेनबर्गर यांनी दिला. ...
पावसाचा कालावधी वाढल्यामुळे यावर्षी फ्लेमिंगोचे आगमण लांबणीवर पडले होते. सद्यस्थितीमध्ये पक्षांचे आगमन सुरू झाले असून डिसेंबरध्ये खाडीमध्ये हजारो फ्लेमिंगोचे आगमन होणार आहे. ...