नगर शहर व जिल्हाही थंडीने गारठला आहे. शुक्रवारी व शनिवारी पहाटेपासून सर्वत्र धुके दाटून आले होते. दवबिंदुंचा वर्षाव झाल्याने गारठा अधिकच वाढला. शनिवारी दिवसभर सूर्यदर्शन न झाल्याने नगरला हुडहुडी भरली होती. रात्री अनेक ठिकाणी शेकोट्या पेटविलेल्या दिसल ...
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे भवानी माता मंदिरासमोरील गाळ काढण्यात आला. नवरात्रोत्सवानिमित्त येथे नऊ दिवस धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येते. ...
भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक असून, पाणी हेच जीवन आहे. ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ असा मोलाचा संदेश देत मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी माध्यमिक विद्यालयातर्फे घरोघर जाऊन अभिनव असे अभियान राबविण्यात येत आहे. ...