कळवण :शासकीय आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण दाखल असून त्याचा निर्णय लागल्यानंतर या कर्मचाऱ्यांबाबत महिनाभरात सकारात्मतेने निर्णय घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत ...
सिन्नर : नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील मातंग समाजातील मतिमंद मुलीवर काही नराधमांनी अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला असून सदर घटनेतील आरोपींना अटक करुन फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन या राज्यव्यापी सामाजिक संघटनेच्या वती ...
दीड महिन्यापासून सातत्याने एकेरी आकड्यात असलेली कोरोना मृत्युसंख्या बुधवारी (दि. १६) दुहेरी आकड्यात पोहोचली. बुधवारी ११ जणांचा मृत्यू झाला. यात नाशिक मनपा क्षेत्रातील ७, तर नाशिक ग्रामीणमधील ४ जणांचा समावेश आहे. आतापर्यंतची एकूण मृत्युसंख्या १८८६ वर ...
सुदामा वाघमारे लिखीत आणि दिग्दर्शित उतरंड या चित्रपटातील तुषार माने आणि घनश्याम महाजन या दोघा कलावंतांचे निधन झाले. त्यांना कलावंतांच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...
लासलगाव : कांदा निर्यातबंदी उठवावी या मागणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेलेल्या राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला प्रारंभी भेट नाकारताच शिष्टमंडळाने आक्रमक पवित्रा घेत फडणवीस यांच्या निवासासमोर ठिय्या मांडल ...
नाशिक : जिल्ह्यात यावर्षी मक्याचे पीक चांगले आले असतानाही मार्केटिंग फेडरेशनने दीड महिन्यात जिल्ह्यातील ९ खरेदी केंद्रांवर केवळ १४६७ शेतकऱ्यांची ५९ हजार ३९७ क्विंटल मक्याची खरेदी केली असून, त्यापैकी फक्त ५२९ शेतकऱ्यांनाच आतापर्यंत पेमेंट अदा करण्यात ...
मालेगाव : पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीतील उर्दू माध्यमाच्या रिक्त जागा भरण्यावर विशेष लक्ष देऊ तसेच दुसऱ्या शिक्षक बुद्धिमत्ता अभियोग्यता चाचणी टीईटी परीक्षेसंदर्भात सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या ...